• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

फडणीस सरकार नरमले ; आठपैकी सहा मागण्या मान्य, ;ओबीसींच्या भूमिकेकडे लक्ष.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 2, 2025
in महाराष्ट्र, सामाजिक
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्कby योगेश सुने

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर संपुष्टात आले. शासनाने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  जरांगे पाटील पाणी पाजून  जरांगे पाटील उपोषण सोडले यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, शिवेंद्र राजे भोसले यांची उपस्थिती होती.

 

मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर 

 

 

सरकारकडून याबाबतचा जीआर काढण्यात आल्यानंतर  जरांगे यांनी उपोषण सोडताच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 

मनोज  जरांगे यांच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील आरक्षण लढ्याला नवा टप्पा प्राप्त झाला असून, शासन आणि समाज यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.

 

“संपूर्ण मराठा समाजाचं कल्याण झालं” – मनोज  जरांगे पाटील

मराठा आरक्षणासाठी घेतलेले उपोषण संपुष्टात आणल्यानंतर मनोज जरांगे  पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. “माझ्या उपोषणामुळे संपूर्ण मराठा समाजाचं  कल्याण झालं,” संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने समाजात समाधान व दिलासा व्यक्त केला जात आहे.

 

🔹 ओबीसी समाजाची भूमिका :

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी भूमिका.आरक्षण ढासळू नये” यावर ठाम भूमिकेची तयारी.ओबीसी नेते सक्रिय; संघटनांमध्ये चर्चा सुरू.

 

या  आंदोलनातून असे दिसून येते की  जर सामान्य माणसाने ठरवले आणि त्याचा हेतू प्रामाणिक असेल तर समाज त्याच्या पाठीशी कधीही उभा असतो व तो  त्याचा हेतू साध्य करू शकतो असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊन सिद्ध करून दाखवलं आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

राज्यस्तरीय कॉर्फबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड

Next Post

मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif