• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

फडणीस सरकार नरमले ; आठपैकी सहा मागण्या मान्य, ;ओबीसींच्या भूमिकेकडे लक्ष.

NAVARAJY TEEM by NAVARAJY TEEM
September 2, 2025
in महाराष्ट्र, सामाजिक
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्कby योगेश सुने

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर संपुष्टात आले. शासनाने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  जरांगे पाटील पाणी पाजून  जरांगे पाटील उपोषण सोडले यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, शिवेंद्र राजे भोसले यांची उपस्थिती होती.

 

मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर 

 

 

सरकारकडून याबाबतचा जीआर काढण्यात आल्यानंतर  जरांगे यांनी उपोषण सोडताच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 

मनोज  जरांगे यांच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील आरक्षण लढ्याला नवा टप्पा प्राप्त झाला असून, शासन आणि समाज यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.

 

“संपूर्ण मराठा समाजाचं कल्याण झालं” – मनोज  जरांगे पाटील

मराठा आरक्षणासाठी घेतलेले उपोषण संपुष्टात आणल्यानंतर मनोज जरांगे  पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. “माझ्या उपोषणामुळे संपूर्ण मराठा समाजाचं  कल्याण झालं,” संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने समाजात समाधान व दिलासा व्यक्त केला जात आहे.

 

🔹 ओबीसी समाजाची भूमिका :

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी भूमिका.आरक्षण ढासळू नये” यावर ठाम भूमिकेची तयारी.ओबीसी नेते सक्रिय; संघटनांमध्ये चर्चा सुरू.

 

या  आंदोलनातून असे दिसून येते की  जर सामान्य माणसाने ठरवले आणि त्याचा हेतू प्रामाणिक असेल तर समाज त्याच्या पाठीशी कधीही उभा असतो व तो  त्याचा हेतू साध्य करू शकतो असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊन सिद्ध करून दाखवलं आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

राज्यस्तरीय कॉर्फबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड

Next Post

मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

Next Post
मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

November 30, 2025
समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

November 29, 2025
ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

November 29, 2025
राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

November 28, 2025
उद्योजकअल्पेश देवरेंनी दिल्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतीभेट

उद्योजकअल्पेश देवरेंनी दिल्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतीभेट

November 27, 2025
संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

November 26, 2025
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif