• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

गणेश विसर्जनामुळे आठवडे बाजार बंद

६ सप्टेंबरच्या ऐवजी जिल्ह्यातील बाजारपेठा दुसऱ्या दिवशी भरविण्याचा निर्णय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 4, 2025
in सामाजिक, जळगाव, जिल्हा, समस्या
गणेश विसर्जनामुळे आठवडे बाजार बंद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूजनेटवर्क

जळगाव : येत्या ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून, गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. यंदा विसर्जनाचा दिवस शनिवारी येत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भरले जाणारे आठवडे बाजार याच दिवशी होणार होते. गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश जारी केले आहेत.

मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट १८६२ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी ६ सप्टेंबर रोजी होणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, हे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शहर व तालुकास्तरावरील शनिवारीचे आठवडे बाजार आता दुसऱ्या दिवशी भरविण्यात येतील. संबंधित महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा !
Previous Post

स्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन

Next Post

सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा.

सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif